संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला: भगीरथ महाराज काळे
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवरील अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन करताना भगीरथ महाराज काळे यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून भक्तीच्या माध्यमातून समाजाला एकत्र जोडले.
1 सप्टें 2026